महाराष्ट्र
राज्य निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय संविधानाच्या
अनुच्छेद २४३ के व २४३ झेडए अन्चये राज्यातील
सर्व ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणूका घेण्याकरिता दिनांक २६ एप्रिल १९९४
रोजी करण्यात आलेली आहे. मा. श्रीमती नीला सत्यनारायण
या दिनांक ६ जुलै २००९ पासून आयोगाच्या आयुक्त
आहेत.